Ad will apear here
Next
‘मराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रामाणिक प्रयत्न’


मुंबई : ‘मराठा आरक्षणासाठी अतिशय प्रामाणिक व गंभीर प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे सरकार करत असून, हे आरक्षण देण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २६ जुलै रोजी केले.

भाजपच्या प्रदेश माध्यम विभागाच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथील कार्यशाळेचे उद्घाटन करताना ते बोलते होते. या वेळी व्यासपीठावर प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख केशव उपाध्ये व प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘काही नेते मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या सरकारचे प्रयत्न जनतेपर्यंत पोहचवावेत. पक्षाचे प्रवक्ते, चर्चा प्रतिनिधी, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख व सोशल मीडियाच्या कार्यकर्त्यांनी भाजपने व सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवावीत. प्रसिद्धीप्रमुख हा पक्ष–सरकार व जनता यांच्या दरम्यान महत्त्वाचा दुवा आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZKTBQ
Similar Posts
‘चंद्रकांत पाटील यांच्या संघटन कौशल्यामुळे भाजप अधिक मजबूत बनेल’ मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नव्या पर्वाला सुरुवात झाली असून, त्यांच्या संघटन कौशल्यामुळे सरकार व जनतेमधील संघटनेचा सेतू अधिक मजबूत बनेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.
निवासी शाळा योजनेबद्दल ‘भाजप’ सरकारचे आभार मुंबई : राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध वर्गातील शालेय विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळांना साह्य करण्यासाठी राज्य शासनाने अलीकडेच शाहू-फुले- आंबेडकर अनुसूचित जाती-नवबौद्धांसाठी निवासी शाळा ही नवीन योजना लागू केली आहे. याबद्दल महाराष्ट्रातील शेकडो संस्थाचालकांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सरकारचे आभार मानले आहेत
‘भाजप’ प्रदेश कार्यकारिणी बैठक २८ जानेवारीला मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) प्रदेश कार्यकारिणीची बैठक २८ जानेवारी २०१९ रोजी जालना येथे होणार आहे,’ अशी माहिती ‘भाजप’ प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी २२ जानेवारीला दिली.
‘महाराष्ट्राला न्याय देणाऱ्या मोदी सरकारचे आभार’ मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या चार वर्षांत प्रचंड मोठे विकास कार्य केले असून, हे सरकार महाराष्ट्राच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदाच महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून न्याय मिळाला असून, राज्याच्या वतीने आपण मोदी सरकारचे आभार मानतो,’

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language